रॉकेलची बाटली पॅन्टच्या खिशात घेऊन विधानभवनासमोरच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाने गुरुवारी दुपारी सुरक्षा यंत्रणेची काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडवली. ...
महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे. ...
राज्यातील २३ जिल्ह्यांतील पर्यटन विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून त्यापैकी १२ जिल्ह्यांतील पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. एकूण १७४७ कोटी रुपयांचा पर्यटन विकासाच्या आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. ...
उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. ...
विरोधी पक्षाकडून सत्ताधा-यांना एखाद्या प्रश्नावर घेरण्याचे, अडचणीत आणण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून आपल्याच मंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार दुर्मीळच. ...
शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणा-या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद ताव ...
मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ...