लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच ...
महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यावर्षी नागपूर शहरात तीन महिन्यात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहे. महापालिका १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान अभियान राबविणार आहे. यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे सहकार ...
पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
शहरात निमार्णाधीन मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. ...
दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी ...
नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात पर ...
पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल ...
पावसाळा जवळ आला आहे. परंतु अजूनही अनेक भागात नदी-नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. १० जूनपर्यत शहरातील सर्व नदी-नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गुरुवारी स्वच्छता आढावा बैठकीत दिले. ...