हिंदू रहिवाशांचे बहुमत असतानाही तेथे बेकायदेशीररित्या मुस्लीम नाव पात्र करुन घेतली आहेत. हिंदूना अल्पमतात ठेवत असल्याचे प्रकार मुंबईत सुरु आहेत असा दावा निरुमप यांनी केला. ...
यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष खालिद सैफुल्ला रहमानी म्हणाले, वक्फसंदर्भातील विद्यमान कायदा भारतीय संविधानांतर्गतच येतो आणि तो धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्याअंतर्गतही येतो... ...
त्यागी पुढे म्हणाले, आपण कट्टरतावादी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. स्वतःच्या इच्छेने सनात धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म आपले स्वागत करतो... ...