"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...
रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले. ...
Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फू ...
नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या. ...
फरहान मिर्जाशी लग्न करण्यासाठी चाहतने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. पण, नवऱ्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत तिने २०१८ साली घटस्फोट घेतला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मुस्लीम धर्म आणि हिंसाचाराबाबत अनेक खुलासे केले. ...