एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते. ...
शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवताना प्रेमाचा अनोखा पैलू मांडणारा ‘काय झालं कळंना’ हा मराठी चित्रपट येत्या २० जुलैला आपल्या भेटीला येणार आहे ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या काही तरुणांनी जागतिक योग दिनानिमित्त गाणे तयार केले असून, जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर ते सोशल मीडियावरच लाँच केले. ...
शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही. मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला. ...
अनेकांनी संगीत क्षेत्रात व्यावसायिक यश मिळविले आहे तर अनेकजण छंद म्हणून या संगीत संस्कृतीला समृद्ध करू पाहत आहेत. अशा संगीत साधकांच्या मनोगतातून त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ...
पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व् ...
सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले. ...