जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही. ...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी बिरुदावली मिरवणार्या औरंगाबाद शहराचा गेल्या काही दिवसांपासून जणू काही ‘कचरा’च झाला आहे. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होणार अशी भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. ...
महापालिकेने शहराच्या चारही दिशांनी विविध गावांमध्ये कचरा नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक गावात महापालिकेला विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...
कोल्हापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे कचऱ्यांची समस्या निर्माण होत आहे. डंपिग ग्राउंडवर सध्या जात असलेल्या कचऱ्यांचे वर्गीकरण केले जात नसून त्यामुळे डंपिग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. हा कचरा प्लास्टिकसह जाळला जात असल्याने मोठ्या प् ...
लक्ष्मणचावडी ते एमजीएम रस्ता गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने दीड महिन्यापूर्वी कंत्राटदाराला वर्कआॅर्डर दिली. आता प्रत्यक्षात काम सुरू करायची वेळ आल्यावर मनपा प्रशासनासमोर कामातील विघ्न दूर करण्याचे मोठे आव्हान येऊन उभे राहिले आहे. ...
सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधानंतरही मतांच्या बळावर अर्थसंकल्प मंजूर करून घेतला. २२८ कोटी ६० लाख ९६ हजार ४८ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकात ७३ टक्के वाटा हा शासकीय अनुदानांचा आहे. ...
सातारा : सातारा पालिकेतील भाजप चे स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रशांत खामकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे सुपुर्द केला.खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालिकेत ...