विरोधकांची मते डावलून व कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील सर्व विषय बहुमताने मंजूर केले. हा अजेंडा रद्द करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरविकास आघाडी व भाज ...
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारपासून आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरात मनपा व शासनाकडून सुरु असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. ...
महापालिकेकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात़ परंतु, ही कामे फक्त झोननिहाय केली जातात़ यापुढे ही कामे प्रभागनिहाय करावीत जेणेकरुन त्या कामावर नगरसेवकांचा वॉच राहील अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली़ त्यामुळ ...
भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली. ...
मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले. ...
सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार न ...