मनपा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल १९७ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ...
मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उम ...
राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अॅड. जमीर खलिफे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन १६४२ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. गतनिवडणुकीतील मतांची संख्याही शिवसेनेला राखता आली नाही. ...
प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आ ...
कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) सुरू करण्यास नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याच्या मुद्यावरून विरोधी बाकावरील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. ...
रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणक ...
सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून ...
माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची ...