स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांच्यासह भाजपच्या अनिता राज व सोनाली करेसिया, काँग्रेसचे प्रशांत डवरे, शेख जफर व अस्मा फिरोज खान तसेच एमआयएमचे मो. शाबीर मो. नशीर शेख महम्मद व रजिया खातून इक्रामोद्दीन हे सदस्य १ मार्चला स्थायी समितीमधून निवृत्त ...
महापालिकेने सर्व्हे केलेला अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. पंचनाम्यावर संबंधित अभियंत्याची सही नसल्यामुळे पुन्हा महापालिकेकडे अहवाल पाठविला. यामुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. अहवाल पाठविण्यास टाळाटळ करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.’ विजय देवणे या ...
येथील महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोत वाढत नसल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या एलआयसी हप्त्याचे ५९ लाख ३२ हजार ९३२ रुपये थकले आहेत. शिवाय वेतनही नियमित होत नसल्याने मनपाचे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापड ...
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण ...
नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर हे राज्यात सर्वांत पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून कुठेही प्लास्टिक दिसणार नाही, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे स ...