मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे. ...
नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. ...