मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...
माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात फक्त एकाच भागापुरते सुशोभीकरण मर्यादित होते. मुंबईकरांना सुविधा तर मिळत आहेतच; शिवाय येथे येणाऱ्या देशातील आणि परदेशातील पर्यटकांनाही मुंबईचे हे सौंदर्यीकरण भावते आहे, असा दावा भाजपने केला आहे. ...