मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पुण्यात प्रत्येक सणवार तसेच दहीहंडी,गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती अशा प्रत्येक उत्सवीदिनी डॉल्बी सिस्टीम, लेझर लाईटचा वापर केला जातो... ...
उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी ...
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा पालिका जल विभागाकडून करण्यात येतो. ...
सध्या लोकलमधील भांडणाचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भरधाव वेगात जात असलेल्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये कडाक्याचं भांडण होऊन त्यातील एकजण दुसऱ्या प्रवाशाला धक्का देऊन बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. ...