ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Vinay Sahasrabuddhe: प्रत्येक महापालिकेने लोकसंख्येचे प्रमाण ठरवून सहा लाख लोकसंख्येमागे एक नाट्यगृह बनवायला हवे. याप्रमाणात १२ लाख लोकसंख्येच्या ठिकाणी दोन नाट्यगृहे हवीत. त्याशिवाय सांस्कृतिक ओळख मनामनांमध्ये रुजणार नाही. ...
Mumbai Health News: सध्या मुंबईकर हवेच्या प्रदूषणामुळे शवसवीकारच्या व्याधीमुळे त्रस्त आहेत. अनेकांना खोकला आणि सर्दीच्या लक्षणांनी हैराण केले आहे. या अशा परिस्थितीत मलेरिया आणि डेंग्यू या डासांमुळे होणाऱ्या आजराच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. ...
Marathi Natak: यंदा गणेशोत्सवात रंगभूमीवर एकही नवीन नाटक नाटक न आणणाऱ्या नाट्यसृष्टीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन नाटकांची घोषणा केली आहे. हि सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवर आधारलेली असून, त्यांना विनोदाची किनार जोडण्यात आली आहे. ...