ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: कोळीवाडा गावठाणातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करण्यात येणार आहे.पण त्याकरिता संबंध गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावली च्या कायद्याअंतर्गत नियमित करण्याचे ठरेल,असा निर्णय झाला आहे. ...