ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: सतत वर्दळ असलेल्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मॉर्निग वॉक- इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारे, शेकडो खेळाडू घडवणारे शिवाजी पार्क( छत्रपती शिवाजी महाराज मैदान ) गेल्या काही वर्षांत धुळीचे केंद्र बनले आहे. ...
Mumbai: आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनासह अवघ्या महाराष्ट्राला समजले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली. ...
Central Railway News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून सीएसएमटी येथील विभागीय कार्यालयात लागू असणार आहे. ...
Mumbai News: महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता,महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील नरसी कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात येत आहे. ...