लातूर - सालगड्याच्या मेहुणीवर शेतातच अत्याचार; पीडित तरुणी सहा महिन्यांची गर्भवती जळगाव - तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, मयूर पाटील (१२) आणि चेतन पवार(९) अशी या मृत मुलांची नावे ठाणे - क्रिकेट खेळण्याच्या वादातून ठाण्यात चाकूने भाेसकून तरुणाची हत्या; आरोपी पसार नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार - चंद्रशेखर बावनकुळे 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच... भिवंडी - बोरिवली येथे पुन्हा एकदा एटीएसचे कॉम्बिंग ऑपरेशन, पहाटेच्या सुमारास छापेमारी, संशयित वस्तू ताब्यात तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले... एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार... एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार... तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...? मुंबईचा असूनही मुंबई इंडियन्सचा होऊ शकला नाही... बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले... तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्... नालासोपारा - जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्तुल अवैधरित्या बाळगणाऱ्या आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी नागपूर - केवळ घोषणा नाही, सन्मानित जागा द्यावा; पीरिपाचे जयदीप कवाडे यांचा महायुतीला इशारा हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More सातत्याने वेगळे कार्य करणाऱ्या 'नाट्यपराग' आणि 'पराग प्रतिष्ठान' तसेच 'विवेकानंद व्याख्यानमाला' राबविणाऱ्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' यांचा ध्यास सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. ... मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. ... बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ... अटक करण्यात आलेली व्यक्ती ही आफ्रिका खंडातील झांबिया देशाची नागरिक आहे. ... आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिंकदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसेच, त्याच्यासाठी सरकारकडे सरकारी नोकरीची मागणीही केली आहे. ... दिवाळीचा पहिला दिवा बळीराजा शेतकऱ्यांसाठी, देव देश आणि धर्मासाठी तरूणांची फौज उभी व्हावी यासाठी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. ... केंद्र सरकारच्या नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन (एमसीएच) या पोर्टलवर असंख्य ग्राहक तक्रारी करत असतात. ... सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...