मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रीक्षा खाडीत पडताच तेथील बोट चालकाने लगेच माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना फोन केला. शेट्टी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बोरिवली पोलीस, अग्निशामक दल यांना तेथे बोलावून घेतले. ...