ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत अतिशय दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या परिसरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या माध्यमातून मुंबईकरांना उत्तमोत्तम सुविधा महापालिकेद्वारे देण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाचा आणि रोषणाईचा धडाका लावला आहे. उड्डाणपूल, रस्त्यांवरील दिव्यांचे खांब ... ...