मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...
Mumbai News: गेली तीन वर्षांपासून जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थी वर्गात विशेष प्रिय असणारा मरिन लाइन्स येथील जे.जे. जिमखाना धूळखात पडला आहे. छप्पर कोसळले, भिंतींना भेगा गेल्यामुळे या जिमखान्यात सुविधांपासून विद्यार्थी वंचित होते. ...
Mumbai News: लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. ...
२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. ...