मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: विश्वशांतीच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी गेल्या तब्बल १८० दिवसांपासून उपवास करणाऱ्या प.पू.दिव्यतपस्वी जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराज यांच्या उपवासाची रविवारी (१८१व्या दिवशी) पारणोत्सव कार्यक्रमादरम्यान सांगता झाली. ...