मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
Mankhurd Children's Home News: मुंबई शहरात इंच न इंच जागेला सोन्याचा भाव असताना मानखुर्द येथील १७ एकर शासकीय जागेकडे लक्ष देण्यास राज्य सरकारला वेळ नसल्याने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत येथे भूमाफियांनी उच्छाद मांडला आहे ...