ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्प्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज होत आहे. ...
Mumbai Crime News: मुंबईमधील आपल्या मालकाच्या घरातून सुमारे अडीच कोटींची दागदागिने घेऊन पळालेल्या दोन नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध पाजून ही चोरी केली. ...