मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आधुनिक जेएनपीए बंदराच्या कुशीतील पाणजे पाणथळी हा निसर्गसंपन्न ठेवा आहे. ९० च्या दशकांत तब्बल दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तो होता. त्यावेळी लाखोंच्या संख्येने सातपेक्षा अधिक प्रजातींची स्थलांतरित बदके येथे येत होती. ...
Hutatma Chowk Metro Station: हुतात्मा चौक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एमएमआरसीने छत उभारलेले नाही. या भागातून पाणी पायऱ्यांवरून स्थानकात शिरण्याचा आणि त्यावरून प्रवासी घसरून पडण्याची भीती आहे. ...
दक्षिण मुंबई थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) आहे. ...