मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आरे कॉलनीच्या केल्टीपाडा गावात आयोजित या उपक्रमात चित्रकार सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी छत्र्यांवर वारली कलेतील चित्रे रेखाटली. ...
बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता. ...
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. ...
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ (७२ ) यांचं अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. ...