मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
स्वायत्त दर्जा मिळालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील ४० विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची तयारी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने दाखविली आहे. ...
मुंबई गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने येथे आकर्षक पद्धतीने घडीव दगडी कातळ स्मृतिस्तंभ उभारला आहे. त्याची उंची १२ फूट आहे. राजर्षींच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक समिती, म ...