मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
टी-२० विश्वचषक विजेत्यांच्या विजयोत्सवासाठी गुरुवारी मरिन ड्राइव्ह येथे झालेल्या अलोट गर्दीमुळे काही क्रिकेट चाहत्यांचे मोबाइल गायब झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ...