मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. ...
Mumbai Rain, Water Waterlogged News: गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी विवंचनेत असलेल्या मुंबईला पावसाने धो-धो धुतले आहे. दिल्लीनंतर मुंबईवर वरुणराजाची वक्रदृष्टी पडली आहे. ...