मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nana Patole criticizes Prime Minister Narendra Modi: मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मुंबईला जागतिक आर्थिक के ...
Mumbai Rain Update: मुंबईकरांचा शनिवार उजाडला तोच मुसळधार सरींनी; भल्या पहाटे काळोख केलेल्या पावसाने दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अक्षरश: धुवाँधार बरसात केली. विशेषत: ब्रेक घेत का होईना दाखल होणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांच ...
Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारसाठी मुंबईसह पालघरला यलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्हयाला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदु ...
Dhruv Rathi News: परखड राजकीय विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात यूट्युबर ध्रुव राठी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे. ...