मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Crime News: गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे. ...
Mumbai Crime News: गेल्या २६ जून रोजी नवी मुंबईतील वाशी येथून जप्त करण्यात आलेल्या ३१ किलो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सुफीया खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ...
Mumbai Crime News: गेल्या १० ते १४ जुलै या दरम्यान मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २४ प्रकरणांमध्ये १३ किलो २४ ग्रॅम सोन्यासह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...