मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्ण झाल्यानंतर आता २३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरची जोडणी पूर्ण होणार आहे. ...