मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तपासणीत बॅगेत मृतदेह निघाल्याने दादर स्थानकात खळबळ उडाली. मात्र, आव्हान पुढे होते. समोरची व्यक्ती कोण?, मृतदेह कुणाचा?, का मारले?, कोणी मारले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून सुरू होती. ...
Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. ...