मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...
कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. ...
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. ...
प्रस्तावित कोस्टल रोडमुळे प्रकल्पबाधित कोळीबांधव त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित राहू नयेत, यासाठी काय पावले उचललीत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...
पवईच्या उच्चभ्रू वस्तीसह चांदिवलीमधील चाळीतील नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १ लाख ७२ हजार ८७५ जणांनी मतदान केले होते. ...