मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नुकताच दहावी पास झालेल्या सोहेलने आपल्या शेजारी राहणाऱ्या आणि शाळेची फी भरायला पैसे नाहीत, म्हणून शाळाबाह्य असणा-या अल्फीयाची माहिती बालरक्षकांना दिली. ...
इसवी सनाच्या सहाव्या शतकात मुंबईच्या उत्तर भागात बौद्धांचा मोठा प्रभाव होता. कान्हेरी, महाकाली, मागाठणे यासारख्या बौद्धमठांच्या वर्चस्वाखाली महायान बौद्ध मताचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. यांनाच समकालीन जोगेश्वरी, घारापुरी व मंडपेश्वरच्या गुहामं ...
आकाशवाणीतील सहसंचालक आणि कवी, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक डॉ. महेश केळुसकर हे ३६ वर्षांच्या सेवेनंतर ३० जून २०१९ रोजी आकाशवाणीतून निवृत्त होत आहेत. ...
प्लास्टिकचा वापर बंद व्हावा, यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाईही सुरू झाली. मात्र, या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत. ...