मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी वाडिया बालरुग्णालयातील 3 महिन्यांचा टायगर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. गेली दोन महिने टायगरवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरु होते ...
विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने असाच एक कारनामा केला आहे. ...