मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हवामान बदलाला कोणत्या वनस्पती कसा प्रतिसाद देतील, त्यातून पिकांवर तसेच एकूणच जैवविविधतेवर काय परिणाम होतील याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने संशोधन जगभरात सुरू आहे. ...
Mumbai Ground: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा प्राथमिक गरजांप्रमाणेच, खेळांच्या सुविधा मिळणे हासुद्ध नागरिकांचा अधिकार आहे याची जाणीव धोरणकर्त्यांना नसल्याने क्रीडांगणाच्या भूखंडावर अतिक्रमण होऊन त्याठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या ब ...
Third Mumbai News: अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभावित भागातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांत १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे. यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...
Mumbai News: कुर्ला नेहरूनगर येथील शासकीय डेअरीच्या जागेवरील झाडे तोडण्यासाठी, तसेच साफसफाई करण्यासाठी आलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामगारांना स्थानिकांनी विरोध केला. ...
Cable car transport: देशात वाढत्या शहरीकरणा सोबतच वाहनाच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. नागरिकांना शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तासंतास ट्रॅफिकमध्ये अडकून पाडाव लागत आहे. ...
MahaMumbai Political Update: पालकमंत्र्यांची यादी पाहिली, तर भाजपने आता सगळे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित केल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना, त्यांना सत्तेचा वाटा देताना त् ...
Thane: मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरिवली बाजूकडील उर्वरित ३,६५८ चौ. मी. जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे. ...