मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार? वर्गात अध्यन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची? याचे दिर्घकालिन नियोजन व धोरण विभागाने आत्तापासूनच करायला हवे. ...
वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...
यापार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे, की या सर्व रेल्वे गाड्या विशेष रेल्वे गाड्या म्हणून चालवल्या जातील. ...
फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना असून, त्यामधील ११६ कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करते. २४ एप्रिल रोजी फ्रँकलिन टेम्पलटनने सहा योजना अचानक बंद केल्या. ...
उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्याला होत असलेला विलंब, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला धक्का, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती, वित्तसंस्थांकडून सुरू असलेली विक्री, कोरोनाचे वाढते रुग्ण अशा विविध कारणांमुळे बाजारातील ...