मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ही कामे करताना सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मंजूरी यापूर्वी देण्यात आली होती. ...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले मुंबईकर कोरोनाला हरवितानाच विज्ञानाशी निगडित विविध प्रयोग करीत असून, अवकाश निरीक्षणही करीत आहेत. ...
२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला मगरमिठीत घेतले होते. तसेच ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण केले जात आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम लॉकडाउन घेण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळून मुंबईकरांचे जीवन सुरळीत होऊन मुंबई पुन्हा घड्याळाच्या काट्यावर धावू लागेल, अशी आशा मुंबई डबेवाल्यांना होती. मात्र दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालल्याने ...
औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. ...