मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७ हजारांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारपर्यंत एकूण ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील संपूर्ण २४ वॉर्डपैकी आतापर्यंत वरळी, प्रभादेवी आणि धारावी या परिसरात कोरोनाबाधित अधिक असल्याचे आढळून येत होते. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंद्यांची वाट लागली आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे आधीच फटका बसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. ...
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे. मात्र यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तत्काळ सुविधा मिळावी, यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वा ...
वैभवने आजपर्यंत सह्याद्रीमधील अनेक गड-शिखरे, घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत, तसेच जगातील दोन खंडांतील दोन सर्वोच्च शिखरेदेखील सर करून भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करीत विश्वविक्रम केला आहे. ...