मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
चारकोपचा सेक्टर ८ हा भाग गोराई खाडी किनारी तसेच कांदळवन पट्ट्यात येतो. याठिकाणी बहुतांश झाडांचा पट्टा असल्याने सरपटणारे वन्यजीवही मोठ्या प्रमाणात आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे. ...
वज्रेश्वरीजवळ तानसा नदीच्या समोरच्या काठावर ‘मंदाकिनी’ नावाचा डोंगर आहे. या डोंगराच्या मागील बाजूला गुंज व काटी नावाच्या गावांत वज्रेश्वरीचे मूळ मंदिर होते. आजही या गावात मध्ययुगातील काही मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. ...
धूमकेतू स्वान सध्या मेष राशीत आहे. येणारे काही दिवस शक्यतो पहाटे ४.३० नंतर तो पूर्वेकडे दिसेल. स्वानचा अंदाजे तेजस्वीपणा म्हणजेच दृश्यमानता ५.६ आहे. आपण ६.० पर्यंत दृश्यमानता असलेले तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : राज्यात शनिवारी एकूण १ हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३० हजार ७०६ झाला आहे. दिवसभरात ६७ बाधितांना आपला जीव गमवावा लागला. ...