मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसाळ्यात अनेकवेळा कचरा, घाण यामुळे रेल्वे परिसर अस्वच्छ बनतो. पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे. ...
वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. ...
कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सर्वसामान्य नागरिक व औद्योगिक ग्राहकांची कैफियत मांडली आहे. वीजबिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भुर्दंड टाकून सरसगट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे फडणवीस यांनी ...
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर आहे ...