मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा एक लाख ५२ हजार २४ एवढा आहे. पालिकेच्या अहवालानुसार सध्या २२, २२० सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. ...
अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या तीन दिवसांमध्ये दुप्पट होत होती. रुग्ण वाढीचा दर २० दिवसांवर नेण्यासाठी महापालिकेने सनदी अधिकाऱ्यांची फौज उभी केली. ...
मिठी नदीचा उगम विहार व पवई जलाशयाच्या प्रवाहातून होत असून, मिठी नदीची लांबी १७.८४ किमी आहे. मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टीखालून वाहते. ...
२०१३ साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. कारशेडच्या जागेतील संभाव्य बदल आणि त्यामुळे प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे धावण्यास होणारा विलंब यामुळे या प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींपर्यंत वाढू शकतो. ...
जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली. ...