मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मागील काही दिवसांपासून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा गायक अमरजीत जयकर सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अमरजीतला गायनाची आवड असून, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. ...
उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार काल बोरिवली पूर्व नॅशनल पार्क जवळ असलेला श्रीकृष्ण नदी वरील पादचारी पूल सुरू झाल्याने हजारो पादचारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
रिक्षा व जबरी चोरी गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबात सुचना दिल्या होत्या. ...