मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी ... ...
मेट्रो ४ मार्गिकेचा गायमुख ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तर, या मेट्रोचा कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ...
Mumbai Local Train Motorman Retirment Video: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. ...