मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पालक नसलेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा त्याच्या आजी-आजोबांकडे न देता उच्च न्यायालयाने त्याचा ताबा मुलाची काळजीवाहू असलेल्या त्याच्या मावशीला दिला. या दोघांमध्ये असलेला जिव्हाळा पाहता व मुलाच्या भावनिक गरजांच्या महत्त्वावर भर देत वरील निर्णय घेतला. ...
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. त्यात २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे. डे हत्याकांडाचा समावेश आहे. ...
पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितल्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने एसआयटीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...