मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
सध्या उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईतून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १,२०० पेक्षा जास्त, तर पश्चिम रेल्वेने २,५०० पेक्षा जास्त विशेष सेवा जाहीर केल्या आहेत. ...
Dasta Nondani राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला होता. ...
आज कांदिवली पूर्व विधानसभेतील हनुमान नगर येथील पठाण चाळ एस. आर. ए. पासून ते पाल स्कूल, प्रमोद नवलकर गार्डन, अटळ बिहारी वाजपेयी समज केंद्र पर्यंत त्याच बरोबर पोईसर येथील बाकीच्या सर्व ठिकाणच्या नालेसफाई कामांची आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांची त्यांनी ...
Shah Rukh Khan Latest Interview Video: शाहरुख खानने Waves Summit 2025 मध्ये त्याच्या मनात अभिनय सोडायचा विचार आला होता, असा खुलासा केला. काय होतं यामागचं कारण, जाणून घ्या (shahrukh khan) ...