मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. ...
Mumbai Rain: मुंबई विलंबाने आलेल्या पर्जन्यराजाने पहिल्याच दिवशी मुंबई शहर, उपनगरात जोरदार बरसून मुंबईकरांची दैना केली. पर्जन्य राजाने उडवलेल्या दाणादाणीमुळे अनेक ठिकाणी मुंबई महापालिकेच्या कामांचे पुरते 'ऑडिट' केले आहे. ...
Mumbai: विलेपार्ले पश्चिमेला गावठाण परिसरात असलेल्या ब्रेझ रोड येथे रविवारी एका दुमजली घराची बाल्कनी कोसळून त्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यात अन्य तिघे जखमी झाले ...
"येरे येरे पावसा,तुला देतो पैसा...पाऊस आला मोठा,पैसा झाला खोटा" अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ...