मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Eknath Shinde: सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा, तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. ...
Sachin Tendulkar: ‘शिवाजी पार्क मैदानाबाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये मी माझी पहिली मुलाखत दिली होती. त्यावेळी मला मुलाखत म्हणजे काय हेही माहीत नव्हते. ...
Mumbai: मुंबईत अनेक भागांत शाळांचा परिसर विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित झाला आहे. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होतात, चांगले रस्ते नाहीत, पथदिव्यांची बोंब आहे. हे लक्षात घेता प्रत्येक शाळेच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये विद्यार्थी कितपत सुरक्षित आ ...
MahaRERA: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या १२ बिल्डरांना महारेराने सुनावणी घेऊन १०, २५, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण ५.८५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ...