मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तुळींज परिसरातील अंदाजे २५ वर्षे जुन्या साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात गॅलरीचा काही भाग अचानक कोसळून खाली आला. यावेळी या गॅलरीत कुणी नसल्याने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ...
एवढे अचूक व्यवस्थापन करणारी ही टीम अगदी एखाद्या राज्यस्तरीय मिनी ऑलंपीक स्पर्धेचे आयोजनसुद्धा करू शकेल, असे गौरवोद्गार मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. ...
Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिने आत्महत्याच केली का की तिचा घातपात झाला. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माचे पोस्टमार्टेम मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये झाले. त्यानंतर आता पोस्टमार्टेमचा रिपोर्ट समोर आला आहे. ...