मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो. ...
काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते कामावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा हक्क राहील, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे ...
मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन आज माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. बीएमसीतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...