मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. ...
Mumbai Metro: आरामदायी गारेगार गार प्रवास,वेळेत आणि खर्चात बचत अशी मेट्रो प्रवासाची खासियत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत चक्क मुंबईकर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या प्रेमातच पडले. ...
महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू, असे दादाजी भुसे यांनी सांगितले. ...